सांगली जिल्ह्यात कोविड-१९ महामारीला रोखण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री जयंत पाटील Pckhabar- सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन ...

श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी उद्योजकाने दिली एक किलो चांदीची विटविट विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्द Pckhabar- श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी पिंपरी-चिंचवड मधील उद्योजक शशांक काळे यांनी एक किलो चांदीची वीट विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सुपूर्द केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट २०२० रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानिमित देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरा करत आनंदोत्सव साजरा करण्यात ...

पुणे विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेविभागात कोरोना बाधित 1 लाख 35 हजार 433 रुग्ण  Pckhabar- पुणे विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 41 हजार 86 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 508 रुग्णांचा मृत्यू ...

  खासदार श्रीरंग बारणे यांची बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली पिंपरी, 9 ऑगस्ट – पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर काहीतरी निर्णय घेणे आवश्यक आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शेतकरी, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून यावर निर्णायक तोडगा निघेल असा विश्वास मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ...

कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची आजच्या क्रांतिदिनी सुरुवात करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार Pckhabar- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनी झाली. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितले आणि देशवासियांना ‘करेंगे या मरेंगे’चा संदेश दिला. महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या त्या निर्णायक आंदोलनानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या ऐतिहासिक दिवसाचे, 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाच्या ...

विंग कमांडर दीपक साठे यांच्या कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून सांत्वनPckhabar- कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे  सांत्वन केले व धीर दिला. वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित ...

राज्यात आज ११ हजार रुग्ण बरे : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती Pckhabar- राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. आज १२ हजार ८२२ ...

लाॅकडाऊनच्या ब्रेकनंतर लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेतस्वारगेट, वाकडेवाडी बस स्थानकातून वाहतूकीला प्रारंभPckhabar- : कोरोनामुळे सुमारे पाच महिन्यापासून बंद असलेली एसटीची वाहतूक पुणे जिल्ह्यातंर्गत सुरू झाली आहे. स्वारगेट आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागात 15 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तालुका ते जिल्हा व जिल्हा ते तालुका अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना ई-पासची आवश्यकता ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेशPckhabar-कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळल्याबद्दल कौतुक झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचापुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ नावानं १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ...

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यानPckhabar- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दिनांक १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री सामंत म्हणाले,विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा ...